झोप न येणे

                    *अनिद्रा आधुनिक काळातील एक प्रमुख रोग मानला जाते. जर या आजारावर आपण लवकर उपाय करणे गरजेचे आहे, कारण अनिद्रा हे स्लो पॉइझन समजलं जातं जे हळूहळू आपल्या शरीराला कमजोर करते आणि नंतर आपले शरीर छोट्या छोट्या आजाराला बळी पडते…*   मुख्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:– झोप न येणे.– डोके जड वाटणे.– डोके दुखणे.– चक्कर … Read more

शिशिरऋतू

शिशिरऋतूतील आहार विहार शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात उष्मा कोंडला … Read more

हेमंत ऋतू

हेमंत व शिशिरऋतूतील आहार विहार शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात … Read more

शरदऋतू

शरदऋतूतील ( सप्टेंबर आक्टोबर ) आहार विहार शरदऋतूत दिवसांत सूर्याची किरणे तीक्ष्ण असतात. याला ऑक्टोबर हीट या नावाने ओळखतात. यापूर्वीच्या वर्षाऋतूत शरीरात पित्तदोषाचा संचय झालेला असतो. या ऋतूमधील कडक उन्हाळ्याने सर्वांच्याच शरीरातील पित्तदोष एकदम वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना शौचास व लघवीस फार पिवळे होणे, भूक व तहान फार लागणे, अंगाचा दाह होणे, झोप कमी लागणे, … Read more

वसंतऋतू

वसंतऋतूतील ( फेब्रुवारी – मार्च ) आहार – विहार कडक थंडी संपून जे ऊन सुरु होते तोच हा वसंत ऋतू. थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते. गोड पदार्थ, दूध, दही व गोड आंबट फळे भरपूर खाण्यात येतात. त्यामुळे शरीरात कफाचा संचय होतो. पण थंड हवेमुळे तो कळून येत नाही. वसंत ऋतूचे ऊन पडू लागताच तो कफ … Read more

ऋतुचक्राचे आरोग्यावर परिणाम

ऋतुमानानुसार आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. हवेत सारखे बदल होत असतात. कधी थंड, कधी उष्ण, तर कधी दमट अशा हवेमुळे परिणाम हा आपल्या आरोग्यावरही चांगले वाईट होत असतात. मनुष्य हे सृष्टेिचेच अपत्य असल्याने ह्या हवेतील बदलानुसारच मनुष्याच्या आयुर्वेदाचा महत्त्वाचा सिध्दान्त आहे. मनुष्याने सृष्टीमधील बदलत्या हवामानाला अनुकूल असे आपले खाणे, पिणे, वागणे ठेवले नाही तर, त्याचे … Read more

हिपॅटायटीस / Hepatitis

मानवी शरीरात असलेल्या महत्वाच्या इंद्रियापैकी यकृत हे एक महत्वाचे इंद्रीय आहे. यकृताचे स्थान पोटात उजव्या कुशीत छातीच्या पिंजऱ्याचे खाली असते. आपण सेवन केलेल्या अन्न रसाला येथे पित्ताशी संयोग होऊन त्याला रक्ताचे स्वरूप प्राप्त होते. यकृताकडे इतरही सोपवलेली कामे ही महत्वाची आहेत. शरीरात खेळत असलेल्या रक्तापैकी १/४ रक्त एकट्या यकृतात एकाच वेळी राहात असते. ही एकच … Read more

मानदुखी ( SPONDYLOSIS )

मानदुखी/स्पाँडिलोसिस या परिभाषिक अवघड शब्दाचे सोप्या मराठी भाषेतील सर्वांना समजेल असे नाव सांगायचे झाले तर मान आखडणे असे सांगता येईल पण या दोन प्रकारात थोडा फरक पडतो. तरुणपणात गाढ झोपेमध्ये मान अस्ताव्यस्त पडली किंवा मानेखाली वाजवीपेक्षा जाड उशी घेण्यात आली तर मानेचे मणके दुखावले जातात. जागे झाल्यावर मान अवघडल्यामुळे दुखु लागते. काही काळाने कसलाही उपचार … Read more

उचकीवर उपचार

अगदी सोपे अन् घरगुती… १. ताजे आल्याचे छोटे छोटे एक दोन तुकडे तोंडात धरले असता उचकी लगेच थांबते.२. ६ ग्रॅम बेहडा चूर्ण, ६ ग्रॅम मध एकत्र करून जर खूपच सारखी सारखी उचकी लागत असेल तर दोन तासाच्या अंतराने हे चूर्ण चाटावे.३. काही वेळा वातप्रकोपानेही उचकी लागते. अशा वेळी सुंठ, पिंपळ व आवळकाठी या सर्वांचे चूर्ण … Read more

मानसिक शांतीसाठी दशोपचार

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती हुडकावी लागत आहे. दगदग, धावपळ, स्पर्धा, कलह, क्लेश वाढत आहेत. मनशांती असेल तर सर्व संकटांवर आपण धैर्यानं मात करू शकतो त्यासाठीचे हे उपचार नक्कीच कामी येतील. १. काम करत असताना थोडासा आराम करायला जर तुम्ही वेळ काढाल तर आंतरिक तणाव आपोआपच जाईल.२. नेहमी डोळ्यासमोर आपण एका शांत, रम्य, वातावरणात आहोत … Read more