मधुमेह म्हणजे काय ?

इंग्रजी बोली भाषेत किंवा लेखी भाषेत मधुमेहाचा उल्लेख ‘ डायबेटीस ‘ असा केला जातो. ‘ डायबेटीस मेलिटस ‘ (Diabetes Mellitus DM) या शब्दाचे हे संक्षिप्त रूप आहे. तथापि, ‘ डायबेटीस इन्सिपिडस ‘ ( Diabetes Incipidus DI ) नावाचा आणखी एक दुर्मीळ प्रकारचा मधुमेह अस्तित्वात असतो याची ब्लॉग वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. याचे प्रमाण मात्र अगदी … Read more

हाडांमधून कट कट असा आवाज येतो? या 3 गोष्टी खा, लगेच मिळेल आराम…

मेथी दाणे – मेथीचे सेवन हाडांसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी आपण रात्री अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा, नंतर सकाळी मेथीचे दाणे चावून खा आणि राहिलेले पाणी पिऊन घ्या. असे नियमित केल्याने हाडांमधून कट कट आवाज थांबण्यास मदत होईल. दूध प्या – हाडांमधून कट कट अश्या येणाऱ्या आवाजाचा अर्थ असा देखील होऊ शकतो की त्यांच्यामध्ये … Read more

शिशिरऋतू

शिशिरऋतूतील आहार विहार शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात उष्मा कोंडला … Read more

हेमंत ऋतू

हेमंत व शिशिरऋतूतील आहार विहार शरदऋतू ( सप्टेंबर ऑक्टोबर ), हेमंतऋतू ( नोव्हेंबर डिसेंबर ) व शिशिरऋतू ( जानेवारी फेब्रुवारी ) या तीन ऋतूंत मनुष्याची प्रकृती ‘ निसर्ग अनुकूल असल्यामुळे, सुधारली पाहिजे. या दिवसांत प्रकृती सुधारत नसेल, दिवसेंदिवस शक्ती वाढत नसेल तर त्यावर वेळीच उपाय केले पाहिजेत. बाहेरच्या वातावरणामुळे शरीराची रंधे संकोच पावतात. त्यामुळे देहात … Read more

शरदऋतू

शरदऋतूतील ( सप्टेंबर आक्टोबर ) आहार विहार शरदऋतूत दिवसांत सूर्याची किरणे तीक्ष्ण असतात. याला ऑक्टोबर हीट या नावाने ओळखतात. यापूर्वीच्या वर्षाऋतूत शरीरात पित्तदोषाचा संचय झालेला असतो. या ऋतूमधील कडक उन्हाळ्याने सर्वांच्याच शरीरातील पित्तदोष एकदम वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना शौचास व लघवीस फार पिवळे होणे, भूक व तहान फार लागणे, अंगाचा दाह होणे, झोप कमी लागणे, … Read more

वसंतऋतू

वसंतऋतूतील ( फेब्रुवारी – मार्च ) आहार – विहार कडक थंडी संपून जे ऊन सुरु होते तोच हा वसंत ऋतू. थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते. गोड पदार्थ, दूध, दही व गोड आंबट फळे भरपूर खाण्यात येतात. त्यामुळे शरीरात कफाचा संचय होतो. पण थंड हवेमुळे तो कळून येत नाही. वसंत ऋतूचे ऊन पडू लागताच तो कफ … Read more

ऋतुचक्राचे आरोग्यावर परिणाम

ऋतुमानानुसार आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. हवेत सारखे बदल होत असतात. कधी थंड, कधी उष्ण, तर कधी दमट अशा हवेमुळे परिणाम हा आपल्या आरोग्यावरही चांगले वाईट होत असतात. मनुष्य हे सृष्टेिचेच अपत्य असल्याने ह्या हवेतील बदलानुसारच मनुष्याच्या आयुर्वेदाचा महत्त्वाचा सिध्दान्त आहे. मनुष्याने सृष्टीमधील बदलत्या हवामानाला अनुकूल असे आपले खाणे, पिणे, वागणे ठेवले नाही तर, त्याचे … Read more

उचकीवर उपचार

अगदी सोपे अन् घरगुती… १. ताजे आल्याचे छोटे छोटे एक दोन तुकडे तोंडात धरले असता उचकी लगेच थांबते.२. ६ ग्रॅम बेहडा चूर्ण, ६ ग्रॅम मध एकत्र करून जर खूपच सारखी सारखी उचकी लागत असेल तर दोन तासाच्या अंतराने हे चूर्ण चाटावे.३. काही वेळा वातप्रकोपानेही उचकी लागते. अशा वेळी सुंठ, पिंपळ व आवळकाठी या सर्वांचे चूर्ण … Read more

मानसिक शांतीसाठी दशोपचार

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती हुडकावी लागत आहे. दगदग, धावपळ, स्पर्धा, कलह, क्लेश वाढत आहेत. मनशांती असेल तर सर्व संकटांवर आपण धैर्यानं मात करू शकतो त्यासाठीचे हे उपचार नक्कीच कामी येतील. १. काम करत असताना थोडासा आराम करायला जर तुम्ही वेळ काढाल तर आंतरिक तणाव आपोआपच जाईल.२. नेहमी डोळ्यासमोर आपण एका शांत, रम्य, वातावरणात आहोत … Read more

थकवा नावाचा शत्रु उत्साह नावाचा मित्र

बहुतांश वेळा आपल्या दिवसाची सुरवातच थकव्याने सुरु होते. झोपून उठले तरी आळस आणि कंटाळा आलेला असतो. दमल्याची भावना असते, मग काय दिवसभर आपण जांभळ्या देत रहातो. दिवसभरातील आपली कामे रेंगाळत करतो. ही सारी लक्षणे थकव्याची आहेत. सतत थकवा येण्याची अनेक कारणे असतात. त्यात आपण श्वासोच्छवास कसा करतो इथपासून ते अनेक बाबींचा समावेश होतो. त्याची कारणे … Read more