वर्षाऋतू

वर्षाऋतूत (पावसाळ्यात) हवा ओलसर व थंड असते. कपडेही ओलसर राहतात. आकाशातील ढगांमुळे सूर्यदर्शन होत नाही. पाणी गढूळ असते. यात पालापाचोळा पडून ते आंबूस होते. या सर्वांचा परिणाम म्हणून पावसाळ्यात भूक मंदावते. म्हणून अग्नी (भूक) तेजस्वी राहील, असेच पदार्थ ( अन्न पाणी ) सेवन करावे. या ऋतूच्या प्रारंभी बस्ती ( एनिमा ) घ्यावा. तांदूळ, गहू ही … Read more

ग्रीष्म ऋतू

ग्रीष्म ऋतूतील ( एप्रिल मे ) आहार विहार ग्रीष्म ऋतूत ( एप्रिल मे मध्ये ) ऊन कडक पडते. त्यामुळे शरीरातील कफदोष क्षीण होतो. कफ क्षीण करणारी कारणे टाळावीत. या दिवसात गोड, हलके, स्निग्ध, थंड व पातळ अन्न खावे. या दिवसांत धान्याची पेज घेणे उत्तम आहे. थंड पाण्याने स्नान करावे साखर पाणी मिसळून सातूचे पीठ घ्यावे. … Read more

मन शांत तर, झोप शांत ( mental health )

आजकाल माणसाची ‘ झोपे’ची व्याख्या बदलली आहे. घेणारे १०,१२ तास सुध्दा झोप घेतात नाहीतर काही जणं दिवसातून ४,५ तासच झोप घेतात. यांत्रिक युगामध्ये पैशाच्या मागे काहींना पळता पळता विश्रांती घ्यायला, पुरेशी झोप घ्यायलाही सवड नसते. काहींना भरपूर ताणतणाव वाढल्यामुळे झोपही शांत लागत नाही. शारीरिक दमछाक आणि मानसिक ओढाताण त्यात पुरेशी झोप नाही यामुळे अनेक आजारांना … Read more

पान एक फ़ायदे अनेक

पूजा आणि धार्मिक कार्यात त्याचा वापर करण्यापासून ते ‘पान’ म्हणून खाण्यापर्यंत, सुपारीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि अनेक रोगांवर उपचार करणारे आरोग्य फायदे आहेत. व्हिटॅमिन सी, थायामिन, नियासिन, रिबोफ्लेविन आणि कॅरोटीन सारखी जीवनसत्त्वे सुपारीच्या पानांमध्ये आढळतात आणि ते कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. सुपारीचे पान एक सुगंधी असल्याने, आपण ते सहजपणे आपल्या घरात शोभेच्या वनस्पती म्हणून … Read more

वजन कमी करण्यासाठी मध कसा ठरतो फायदेशीर ?

आपल्यापैकी बहुतेकांना मधाचे सौंदर्यसाठी फायदे माहित असतील, परंतु तुम्हाला माहित आहे का की वजन कमी करण्यासाठी देखील मध एक प्रभावी औषध आहे? मध एक अशी गोष्ट आहे, जी आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच पण त्याची चवही उत्तम आहे. ज्यांना मिठाई खाण्यास मनाई आहे ते देखील मध वापरू शकतात. त्याच बरोबर आपण वजन कमी करण्याचे मार्ग शोधत … Read more

निसर्गाचा समतोल

निसर्गाचा समतोल आणि वनौषधी ची उपयुक्तता वनौषधी आणि प्राणी मात्रांच्या जाती नष्ट होऊ लागल्या अनेक वनस्पतींमध्ये विलक्षण औषधी गुणधर्म असतात हे तुम्हाला माहित आहेच. सध्याच्या युगात अॅलोपथीने कॅन्सर, एडस्, सोरॅसेस, कुष्ठरोग यासारख्या रोगांवर उपचार तर शोधले आहेत परंतु त्यांचे आधुनिक तंत्र व औषधांचे भयानक साइड इफेक्टस होऊ लागले. त्यामुळे सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली ती … Read more

का वाढतायेत औषधाच्या किमती?

अत्यावश्यक औषधांसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील, जाणून घ्या का वाढणार आहेत किंमती औषधांच्या किमती… प्रतिजैविक आणि वेदनाशामक औषधांसह अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत.  गेल्या वर्षभरात औषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.  याशिवाय वाहतूक आणि पॅकेजिंग साहित्याचा खर्चही वाढला आहे. कुठली औषधे महागणार आहेत ? आता तापीसाठी, संसर्ग, हृदयविकार, उच्च रक्तदाब, … Read more

कोणत्या धातूच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने कोणते फायदे आणि हानी होतात?

सोने सोने एक गरम धातू आहे. सोन्याच्या भांड्यात अन्न तयार करून खाल्ल्याने शरीराचे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही भाग कठोर, मजबूत आणि ताकतवर होतात. तसेच सोन्याच्या भांड्यात आहार घेतल्याने दृष्टी वाढते. चांदी चांदी हा एक शीत धातू आहे, जो शरीराला आंतरिक शीतलता आणतो. शरीर शांत राहते. त्याच्या भांड्यात अन्न तयार करून खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते, डोळे … Read more

तक्रकल्प

तक्रकल्प म्हणजे काय? कोणी करावे, आणि का?                  गाईचे दूध विरजून कमी आंबट असणाऱ्या दह्यात तीनपट पाणी मिळवून रवीने घुसळून लोणी काढावे. लोणी काढलेले ताक सकाळ-संध्याकाळी भोजनानंतर साधारणतः एक ग्लास अथवा जमेल तेवढे ताक सतत पाच ते सात दिवस घ्यावे. तहान लागेल तेव्हा पाण्याऐवजी वरील प्रकारचे ताक घ्यावे. फक्त हात धुण्यासाठी व गुळण्या करण्यासाठीच पाण्याचा … Read more

या 5 प्रकारे काळजी घ्यावी लागते, केसांच्या आरोग्यासाठी

आहारातील चुका सुधारणे केसांचे रक्ताभिसरण वाढविण्यासाठी मसाज करणे बाह्य उपचार पोटातून वनौषधी नस्य ज्यांच्या अंगात उष्णता जास्त आहे, पित्त प्रकृति आहे अशांनी आहारातून मांसाहार अंडी, मासे, अति तिखट, अति चमचमीत, तेलकट पदार्थ टाळावेत… उदा. सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ, चायनीज व जंक फुड, कोल्ड्रींक, चॉकलेट, लोणची पापड व गॅसेसेचा त्रास असेल तर कच्चया भाज्या किंवा कच्ची मोडाची … Read more